देवाभाऊ फॉर्मात आलेच पाहिजेत, महाराष्ट्र राज्यातील अभ्यासु नेता. भाजपा कार्यकर्त्यांना देवाभाऊ यांनी बरोबर घेऊन विधान सभा जिंकावी. एकनाथ राव शिंदे साहेब यांनाच बरोबर ठेवा. सच्चा आणि प्रामाणिक नेता.
@@achyutdeshpande645 अहो देशपांडे मोदीने अंबेजोगाईच्या सभेमध्ये मुस्लिमांच्या कर्नाटक मधील reservation बाबत विषय काढला नसता तर पंकजाताई खासदार झाल्या असत्या….मोदीला कोण सांगणार
सर मला लोकसभेच्या निवडणुकी पर्यंत तुम्ही भाजपचे पेड पत्रकार आहे अस वाटत होत परंतु तो माझा गैर समज होता हे नंतर कळल कारण तुम्ही जे व्हिडीओ टाकता ते कोणाच्या ताटाखालचे मांजर नाही हे तुमच्या विश्लेषणात्मक विचारातून लक्षात आले म्हणजे जेथे चुकतय तेथे या राजकारण्यांना ठोकलच पाहिजे सर सलाम तुम्हाला जय लोकशाही
Jay Shree Ram *comment id 549* Real hindu accepted this rules are *5* Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare. Will you follow 10 passive rules? *Rule 1* Shantidoot dharm dekh ke logo ko marate he Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge? *Rule 2* Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
फ्री राशन, फ्री ५ लाखा पर्यंत दवाखाना, पिक विमा १ रूपया, सोबत मुख्यमंत्री लlड़की बहिन योजना,, अlनखी kahi दया पण लोकाना वसुली सरकार वर jast प्रेम उतू चlलले आहे असे एकांदरित वातावरण तयार hot आहे त्यात जोडिला मराठा आरक्षण,ani चाय बिस्किट पत्रकार
जुन्या कार्यकर्ते कडे लक्ष देणे गरजेचे आहे नविन लोकांना जबाबदारी देतात आणि पूर्वी काम केलेले कार्यकर्ते दूर ठेवणे बंद केले पाहजे अजित पवार विषयी पुन्हा विचार होणे गरजेचे आहे
भाजपा कार्यकर्त्यांनी विधान सभेला हजेरी मतदार म्हणजेच पन्ना प्रमुख प्रमाणे काम केले तरच विजय होऊ शकतो. लोकसभेला कार्यकर्ता हा मतदारांपर्यंत पोहचला नाही, हे सत्य आहे. अपार मेहनत व खूप कष्ट घेऊन मैदानात उतरावे लागेल. तरच महायुती विजय जवळपास पोहोचेल.
जरांगजेब इफेक्ट! हिंदू हरला ! आणि देवेंद्र भाऊंना ही पंकजा रोखायची होती. एक गोष्ट मात्र खरी आहे ताई चौकस नेता नाही.शत्रू बोध नाही त्यांना.व त्यासाठी आवश्यक रणनीती नसते त्यांच्याकडे.आणि कधी कधी वाटतं वरून ही हीच नीति वापरली जाते काय?
@@user-dhrmrkshtrkshthहे एकदम बरोबर दिलेली लढत नाही bagnar....6000 मते ने गेलीं सीट....फक्त पराभव दिसणार एक गठ्ठा 90-95 समाजाची मते jarange फॅक्टर असताना पडली....jarange ना निवडणुकीत टक्कर देणार समाज आहे वंजारी.... उगचं नाही दिलं सीट....
पंकजा मुंढे 6 हजर मताने पराभूत झाल्या. जरांगे 2 महीने बीड मध्ये झोपून होता प्रत्येक गावत शपथ देत होता. फक्त मुसलीम मते गृहीत धरून भाजप ने चूक केली म्हणून शीट गेलं. पंकजा सोडून भाजप च कोणीही तिथे असतं तरी किमान 3 लाखांनी पडलं असतं शीट
पाच वर्ष थांबलेले इच्छुक कधी एकदा निवडणुकीचे तिकीट मिळते या फिकिरीत आहेत. भाजप कडून तिकीट मिळण्याची आशा धूसर व्हायला लागली की कुंपणाबाहेर उडी घेतीलच. आणखीन पाच वर्षे धीर धरायला कोणी तयार होतील अशी सुतराम शक्यता नाही.
Hindutwacha nahi.. Ata phakt OBC virudha Maratha Hech chalnar Vidhansabhela.. Lai Fad fad a Kahina hum khade To saekar se bade😂😂 Ata houn jau dya ajun पर्यंत tari OBC ni Jaat baghun matdan kela nahi ani he bandgula geli kittek dashke Nivdun dilit pan ata Tas honar nahi..OBC ata rajkiya Sakriya houn ya Jativadi bandgulana Tyanchi kay layki a te dakhavne garjech ahe..
तू पक्षाचे चाटत चाटत रहा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे तिथं मणिपूर कधीच होणार नाही मणिपूरमध्ये केंद्र शासनाने लक्ष द्यायला काय काय झालं इथे मराठी गप बसतात म्हणून त्यांच्यावर लाठी हल्ला करतात तिथे गाडीत गोळी लागली
आत्ता भाजप ने आत्मचिंतन करुन पुन्हा जोरदार काम करावे देवेंद्र फडणवीस साहेब सारखा कामदार अभ्यासु नेता आहे याचा आम्हला अभिमान आहे पण आयटी सेल ने जोरदार काम केले पाहिजे
अजित दादा पवार nda त आले तेव्हाच आमच्या सारख्या मूळ संघ कार्यकर्त्यांना वाटले होते की, महायुतीचे बारा वाजणार... आणि तसेच झाले. पंकजा ताईंना लोक सभेचे तिकीट दिले नसते तर, तेव्हाच त्यांनी bjp ला सोडले असते, असे वाटते...
खालील विषयांवर बोला, गरज आहे जर भारतात,मतदारांच्या अन्ना पासून निवाऱ्या पर्यंतची जबाबदारी, करदात्यांवरच पडत असेल, तर...* *मतदानाची जबाबदारी व हक्क, फक्त आयकर भरणाऱ्यालाच मिळावी.*
हल्ली लहान मोठा प्रत्येक जण करदाता आहे. GST मुळे अमुलाग्र फरक पडला आहे. आयकरा पेक्षा कितीतरी जास्त रक्कम आपण पावलोपावली आयकर म्हणून देत असतो.महिन्यात आपण विकत घेतलेल्या अनेक वस्तू -सेवा यावर दिलेला GST ची बेरीज केली तर तुम्हालाच सत्य परिस्थिती कळेल. अगदी खालच्या स्तरावरील मतदार सोडले तर GST सर्वच नागरिक भरतात त्यामुळेच ज्या काही सवलती त्यांनाच मिळतात त्यातला बराचसा हिस्सा त्यांनी आधीच ,,GST द्वारा दिलेला असतो. आयकर भरणारे कर त्यांच्या अधीकच्या उत्पन्नातून देतात. आज मितीस द.म.60000 पेक्षा कमी उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागत नाही.तेव्हा आयकर भरणारे तथाकथित गरीब नक्कीच नसतात. 9.07.24
प्रचारात मी, माझे, हे शब्द आणि माझी गॅरेंटी, मी परत येईन अशा अहंकारी शब्दांचा मारा प्रचारात टाळायला हवा. अशी अहंकारी भाषा आमच्या सारख्या सामान्य मतदारना आवडत नाही. टीव्हीवर सारखा अहंकारी शब्दांचा वाक्यांचा मारा सामान्य माणूस सहन करत नाही.
जयगुरुदेव सप्रेम नमस्कार सुरवातीला बंगाल मधील स्थिती बाबतीत आहे ते कट झाले आपण बंगाल बाबतीत सुरवात केले मुळे मी ही पोस्ट शेअर केली आहे हरि ओम शुभ-रात्री
सर, देवेंद्र जींनीच comprmise करून ताईंना विधानपरिषद वर घेतलं आहे, आणि काय माहित कि भविष्यात ताईच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील, आणि राहिली राष्ट्रवादी तर त्यांचा कधीही पत्ता कट होऊ शकतो, हे कालच्या देवेंद्र जींच्या बोलण्यावरून समजून पण येत
अजीत दादांना बरोबर घेऊ नये. लोकसभेत त्यांचा फायदा झाला नाही. आमच्या भागात भाजप असेल तर किंवा शिंदे असतील तर मत देऊ. आता घड्याळाला मतदान नाही. दादांच्या पाठीशी त्याचेच मतदार नाहीत. त्यांच्या मतदारांना शरद पवार प्रीय आहेत. लोक सभेत आमची सर्वांची मते वाया गेली आहेत.
कमेंटस वाचतांना खरेतर अनेक लोकांच्या मनाची भावना असायला पाहिजे पण सगळीकडे आता जे कमेंटस असतात ते वाचून कामगार कामावर ठेवलेत असे वाटते म्हणुन रिस्ट्रीक्टेड मोड सुरू करून कमेंटस बंद करावे लागले.
देवेंद्रजींना विचारा आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडणाऱ्या भा ज पा च्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात कोणती कारवाई करणार? तसा नैतिक अधिकार त्यांना आहे का?
अजित पवार सोबत असतील तो पर्यंत भाजपला फायदा होणं कठीण आहे. कारण भाजपनेच अजीत पवार वर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर आपल्यासोबत घेतले हेच मतदारांना पटलं नाही. आणि त्याचाच फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला आणि कदाचित त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल.
महाराष्ट्राची पहिली महिला पकंजा ताई मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषीत करावा तर महाराष्ट्रात भाजप ची सत्ता येईल नाहीतर महाराष्ट्रात भाजप जिकने अश्यक्य 🙏 ऐक कट्टर हिन्दू🚩 भाजपा समर्थक🙏
पंकजाताईंना अधिक बळ देऊन महाराष्ट्र भर फिरवलं पाहिजे. त्यांना हवं तसं बोलू दिले पाहिजे तरच कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील पण पक्ष त्यांच्या मनातील मुख्यमंत्री या शब्दावरून कोंडी केली आणी त्याचा तोटा सहन करावा लागतो आहे पक्ष आणी ताईंना जिंकल्या नंतर ज्याला जे द्यायचंय ते द्या
सुर्यवंशी भाऊ आपलं मुद्देसूद विवेचन फारच सुंदर असतं मनाला पटतं पण आणि भावत पण आज काल भाऊ तोरसेकरांचे विडिओ ऐकायला मिळत नाही त्यांची तब्येत ठीक आहे ना तुम्हाला आणि भाऊ ना नमस्कार 🙏
देवाभाऊ फॉर्मात आलेच पाहिजेत, महाराष्ट्र राज्यातील अभ्यासु नेता. भाजपा कार्यकर्त्यांना देवाभाऊ यांनी बरोबर घेऊन विधान सभा जिंकावी.
एकनाथ राव शिंदे साहेब यांनाच बरोबर ठेवा. सच्चा आणि प्रामाणिक नेता.
हो आणि आपले शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पडी विराजमान झाले पाहिजे
फडतूस फडफडणीस
बेशरम बददिमाग डरपोक. मनहूस फेकू चे अनैतिक अपत्य
त्याच्या जोरावर ऊड्या मारतो
एवढीच औकात
मामी ला नाचवा 😂😂😂❤❤❤🍉🍉🍉💃🏻💃🏻💃🏻
ताई साहेब
Talathi bharti scam zala tyacha adhi tapas kara barobar
पंकजा मुंडे यांचा भाजपला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं.....
त्यांनी वाचाळपणा कमी करावा. बहिणीला नाशिकमधून तिकीट देण्याचं वक्तव्य हेच सुचवतं.
@@achyutdeshpande645तूझ्या आडनाव तून कळत BJP कमी फडणवीस प्रेमी जास्त😅😅
@@Rajans-y9iमित्रा आपण हिंदू म्हणून कधी जगणार की आडनाव बघुन एकमेकांच्या उरावर बसणार 🙏
@@nileshm1051 हेच वाक्य ते वरच्याला वापरलं तर बर होईल
@@achyutdeshpande645 अहो देशपांडे
मोदीने अंबेजोगाईच्या सभेमध्ये मुस्लिमांच्या कर्नाटक मधील reservation बाबत विषय काढला नसता तर पंकजाताई खासदार झाल्या असत्या….मोदीला कोण सांगणार
देवेन्द्र जी ने एक्शन घेतली तरच वोट मिळणार. मिळमिळीतपणा मुळीच चालणार नाही.तमच नेतृत्व मान्य होणार का हे तुमच्याकडून एक्शन झाल्यावर कळेलच.
मामी ला घ्या त्याच्या ऐवजी 😂😂😂
@@ShaunakDeo-gs2pr Palto ka bhmitya navnakli Buddhist sa lya😂😂 . Tumhi converted chay aulade aahat tumhala dr Ambedkar kalnar nahit😂 .
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
😎😎
Jo manus Don paksha fodto to kasala su sanskrut 😂
तुमचे सुसंस्कृत पणाची व्याख्या काय आहे😂😂😂😂
😂😂😂😂
पंकजांनी एकच पथ्य पाळावे बोलताना पत्रकारांना/सभेत भाषण देताना आपल्या बोलण्याचा विपर्यास होणार नाही याची काळजी घ्यावी
फडणवीस नी जी चोरा ची टोळी उभी केली त्याचे भाषण बघा. चाले पंकजा कड बोट करायला.. फडणवीस ब्राम्हण प्रेमी.
सर मला लोकसभेच्या निवडणुकी पर्यंत तुम्ही भाजपचे पेड पत्रकार आहे अस वाटत होत परंतु तो माझा गैर समज होता हे नंतर कळल कारण तुम्ही जे व्हिडीओ टाकता ते कोणाच्या ताटाखालचे मांजर नाही हे तुमच्या विश्लेषणात्मक विचारातून लक्षात आले म्हणजे जेथे चुकतय तेथे या राजकारण्यांना ठोकलच पाहिजे सर सलाम तुम्हाला जय लोकशाही
Jay Shree Ram *comment id 549*
Real hindu accepted this rules are *5*
Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.
Will you follow 10 passive rules?
*Rule 1*
Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
*Rule 2*
Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
आता नवीन तरण्याबांड कुशल आणि स्वच्छ चरित्र्यवान चेहेऱ्यांना उमेदवारी द्यावी लागेल...जुने निरढावलेले चेहरे नको.. 🚩🪷
काय ते डोंगार वाल बेण अजिबात नको.
फ्री राशन, फ्री ५ लाखा पर्यंत दवाखाना, पिक विमा १ रूपया, सोबत मुख्यमंत्री लlड़की बहिन योजना,, अlनखी kahi दया
पण लोकाना वसुली सरकार वर jast प्रेम उतू चlलले आहे
असे एकांदरित वातावरण तयार hot आहे
त्यात जोडिला मराठा आरक्षण,ani चाय बिस्किट पत्रकार
बीजेपी च्या हातात तर ed cbi निवडणूक आयोग सर्व आहे कि रे अंधभक्त जमात
Correct
@@yuvrajjadhav628 परफेक्ट👍👍👍👍
100000% right
आता काहीही दिलं तरी भाज पार्टी नष्ट होणार म्हणजे होणार
आमच्यासाठी पंकजाताई मुंडे आमच्या त्या मास लीडर आहे आणि यापुढे राहतील
Ho... 😊
@@user-ds8zw6dr2m haha nakki nakki😂
जुन्या कार्यकर्ते कडे लक्ष देणे गरजेचे आहे
नविन लोकांना जबाबदारी देतात आणि पूर्वी काम केलेले कार्यकर्ते दूर ठेवणे बंद केले पाहजे
अजित पवार विषयी पुन्हा विचार होणे गरजेचे आहे
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
पुस्तिका ठिक आहेत पण घरोघरी जाऊन मतदारांशी बोलाव लागेल
देवेंद्रजींनी कठोर भूमिका घ्यायलाच हवी.
पंकजा ताई मुंडे यांचा नक्कीच भाजपला फायदा होणार आहे कारण पंकजा ताई मास लीडर आहेत 🔥💪
होणार परळी पुरता😂😂😂
चिक्की खूप खाल्ली म्हणूनच मास वाढलं 😂😂😂😂😂
😂😂
काहीही फायदा होणार नाही उलट मराठा समाज नाराज होईल
ट्रेंड सेटिंग, it सेल मध्ये bjp कमी पडते
भाजपा कार्यकर्त्यांनी विधान सभेला हजेरी मतदार म्हणजेच पन्ना प्रमुख प्रमाणे काम केले तरच विजय होऊ शकतो.
लोकसभेला कार्यकर्ता हा मतदारांपर्यंत पोहचला नाही, हे सत्य आहे. अपार मेहनत व खूप कष्ट घेऊन मैदानात उतरावे लागेल. तरच महायुती विजय जवळपास पोहोचेल.
अगदी बरोबर... काम च केले नाही.. कार्यकर्ते घरोघरी गेले नाहीत
खरे तर निवडणूक झाल्यावर घरोघरी जाऊन याद्या check करता आल्या असता.. पण नाही
आपले विवेचन योग्य परंतु देवेंद्रजी यांनी निर्णय कठोर घेतली पाहिजेत.
येवढे सगळे आहे तर पंकजा लोकसभेत का हरली हा प्रश्न उरतोच.
जरांगजेब इफेक्ट! हिंदू हरला !
आणि देवेंद्र भाऊंना ही पंकजा रोखायची होती. एक गोष्ट मात्र खरी आहे ताई चौकस नेता नाही.शत्रू बोध नाही त्यांना.व त्यासाठी आवश्यक रणनीती नसते त्यांच्याकडे.आणि कधी कधी वाटतं वरून ही हीच नीति वापरली जाते काय?
@@user-dhrmrkshtrkshthहे एकदम बरोबर दिलेली लढत नाही bagnar....6000 मते ने गेलीं सीट....फक्त पराभव दिसणार एक गठ्ठा 90-95 समाजाची मते jarange फॅक्टर असताना पडली....jarange ना निवडणुकीत टक्कर देणार समाज आहे वंजारी.... उगचं नाही दिलं सीट....
पंकजा मुंढे 6 हजर मताने पराभूत झाल्या. जरांगे 2 महीने बीड मध्ये झोपून होता प्रत्येक गावत शपथ देत होता. फक्त मुसलीम मते गृहीत धरून भाजप ने चूक केली म्हणून शीट गेलं. पंकजा सोडून भाजप च कोणीही तिथे असतं तरी किमान 3 लाखांनी पडलं असतं शीट
@@Indialover120 हे फक्तं ज्यांनी बीड ची निवडणुक follow केली त्यांना कळत.. बाकीचे फुकट शब्द वाया घालवत आहेत
@@user-dhrmrkshtrkshth
पाच वर्ष थांबलेले इच्छुक कधी एकदा निवडणुकीचे तिकीट मिळते या फिकिरीत आहेत. भाजप कडून तिकीट मिळण्याची आशा धूसर व्हायला लागली की कुंपणाबाहेर उडी घेतीलच. आणखीन पाच वर्षे धीर धरायला कोणी तयार होतील अशी सुतराम शक्यता नाही.
बावनकुळे च्या जागी रावसाहेब दानवे प्रदेशाद्यक्ष केलं तर बरं होईल. गावाकडचा माणूस म्हणून मते तरी मिळतील.
💯💯💯💯
बावनकुळे काय लंडन मध्ये राहतात का ???
@@vitthalpalve8768 9/28 निवडून आले.
Taisaheb❤❤ and Devendraji Great 👍🏻🎉
शिंदे मुख्यमंत्री तर पंकजा ताई उपमुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र जी केंद्रात जाऊ शकतात. दाट शक्यता आहे.
😂😂😂😂 अंधभक्त 😂😂😂
@@babasahebgund413 तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
मग काय म्हणतात आमचे दादा 😂😂 जरा जपून बरका😂😂 गडी गरम आहे तापड आहे. शेवटी मराठा आहे. आणि तुमचं कसं असतं हळू, सावकाश म्हणून म्हणलं.😂😂
@@babasahebgund413 te dalbhadri Saglyat adhi huskatun lavla pahije ...mutrya Bodyach😂😂
Fadanvis kuthe janar nahit nahitar chorancha sulsulat wadhel ki, janaab budda sharuddin byddha khangress chorya karayla ran mokla hoil ki
Mhanun Maharashtra t fadanvis ch pahijet
विकास चा narrative गेल्या इलेक्शन ला फेल झाला आहे. आता फक्त हिंदुत्वाचा narrative चालला तर चालेल.
Hindutwacha nahi..
Ata phakt OBC virudha Maratha Hech chalnar Vidhansabhela..
Lai Fad fad a Kahina hum khade To saekar se bade😂😂
Ata houn jau dya ajun पर्यंत tari OBC ni Jaat baghun matdan kela nahi ani he bandgula geli kittek dashke Nivdun dilit pan ata Tas honar nahi..OBC ata rajkiya Sakriya houn ya Jativadi bandgulana Tyanchi kay layki a te dakhavne garjech ahe..
खूप खूप शुभेच्छा पंकजाताई धीरणेंघ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा
चिक्की घोटाळा
जनतेच्या मनात मी च मुख्यमंत्री आहेत आसे म्हणणारा आज काय संकट आले आहे विधानपरिषद सदस्य म्हणून निवड
आमचं साहेब गोपीनाथ जी मुंडे साहेब बाकी नाही
प्रभाकर सर तुम्ही आमच्या मनातील बोलता,जय श्रीराम
खरी गोष्ट आहे बोलण्यात भाषणात माज नको झलकायला, सभ्य , नम्र हळूवार मुद्दा मांडावा.....
@@bravi0716 राणे चे पोर..दरेकर..सोंमया..लाड..हे कसे बोलतात ते चालते ...मास लीडर आहे bjp वाचवायचे असेल तर ताई फक्त
स्वतःची मते वाढविताना दुसऱ्याची मते कशी कमी करता येतील है पाहिले पाहिजे...
दादा महाराष्ट्राचा मनीपुर झाला इथेपण झुड शाही चालू झाली आहे आरक्षणासाठी
तू पक्षाचे चाटत चाटत रहा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे तिथं मणिपूर कधीच होणार नाही मणिपूरमध्ये केंद्र शासनाने लक्ष द्यायला काय काय झालं इथे मराठी गप बसतात म्हणून त्यांच्यावर लाठी हल्ला करतात तिथे गाडीत गोळी लागली
तू एकदा मणिपूरला जाऊन बघ मग कळेल तुला महाराष्ट्र आणि मणिपूर मधील.
सतत बोलत राहणं व दुसऱ्यावर दोषारोप कारण हा पंकजाताई पालवे यांचा छंद असतो.
Sir, excellent analysis. It is better to bring all BJP leaders together to give Singal to the workers.
जो पर्यंत MH BJP नेतृत्व मराठी न्युज चॅनल्स च्या BJP विरूद्ध प्रचाराचा विचार करीत नाही तो पर्यंत जन संवाद नाही
सत्तेसाठी आलेले लोकं वारं फिरल हे पाहून भाजप मधुन बाहेर जात आहेत, मुळ भाजपची लोकं काहीही मिळो न मिळो कायम बरोबर राहतील.
आत्ता भाजप ने आत्मचिंतन करुन पुन्हा जोरदार काम करावे देवेंद्र फडणवीस साहेब सारखा कामदार अभ्यासु नेता आहे याचा आम्हला अभिमान आहे पण आयटी सेल ने जोरदार काम केले पाहिजे
त्या पेक्षा अमृ मामी ला आणा 😂❤💃🏻🍉🍉😜😘😘😘
@@ShaunakDeo-gs2prतुझ्या घरच्या आण की.
@@sharadtawade4429 तुझी आई माझी घरवाली आहेच की
विश्लेषण अगदी राईट
Exactly 💯
हे पाच वर्ष पूर्वी झाले असते ताई la आमदार केले असते तर आज ही वाईट वेळ bjp वरती आली नसती
चला जाऊद्या दूर आये दुरुस्त आये
आमदार ..उपमुखमंत्री...आणी ...अजून काही सगळं मिळालं असत
आमदारकी पण गाठता आली नाही आणि खासदारकी पण... शेवटी कुबड्या घेऊन विधानपरिषद गाठावी लागली... हे कसले नेतृत्व?
@@adnyatतुमच्या कायम भावी पंटर प्रधान बदल ही हीच भावना आहे लोकंची
@@adnyat मास लीडर kon आहे bjp कडे ताई शिवाय...काही बोलू नको राणे chya पोरा सारखे
@@Indialover120 आमचा नाय तो... आमचा बसलाय दिल्लीत मांड ठोकून 😂
ताई साहेब अभिनंदन 🎉🎉🎉
ताई साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला नक्कीच भाजप व मित्रपक्ष यांना फायदा होईल
सुर्यवंशी साहेब.. सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे त्यावरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंगाल सारखी हिसंक परिस्थिती दिसायला नको म्हणजे झालं.
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
Hope BJP and RSS both wake up now. It is high time.
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊
खूप छान विश्लेषण 🙏🚩🚩🚩
अजित दादा पवार nda त आले तेव्हाच आमच्या सारख्या मूळ संघ कार्यकर्त्यांना वाटले होते की, महायुतीचे बारा वाजणार... आणि तसेच झाले. पंकजा ताईंना लोक सभेचे तिकीट दिले नसते तर, तेव्हाच त्यांनी bjp ला सोडले असते, असे वाटते...
जाति पातिचे राजकारण करुन मोठे नेते होत नाहित.. ह्यांनी नेमकं हेच केलय... आणि नाही समजले तर हे त्यातच अडकून पडले जातीत...
Brobr
पंकजा मुळे फायदा सोडा तोटाच अधिक होईल लिहून ठेवा
नीट शब्द वापर
तूझी लायकी नाही पंकजा ताई विषयी बोलायची
@@Shivajisangale-ul5hgशब्द काय चुकिची आहे..
तुझ्यासारखा भिकारचोटाला काय कळणार पंकजाताई मुंडे यांची ताकद??
Good
व्हिडीओ न बघता सांगतो,, दादा आपल्या कडून पंकजा मुंडे यांच्या विषयी सकारात्मक सांगत असाल तर तुम्ही खोटारडा खेळ करु नका... कै च्या कै
बरोबर आहे
भावी मुख्यमंत्री ताईसाहेब ताकद महाराष्ट्राची विजयी भव
चिक्की घोटाळा
Excellent one
👍👍
एकदा देवा भाऊ फॉर्म मध्ये आले मग विषय संपला
देवेंद्रजी जो पर्यन्त अप ला जायला सांगत नाहीत तो पर्यंत काहीही खरे नाही.
खालील विषयांवर बोला, गरज आहे
जर भारतात,मतदारांच्या अन्ना पासून निवाऱ्या पर्यंतची जबाबदारी, करदात्यांवरच पडत असेल, तर...*
*मतदानाची जबाबदारी व हक्क, फक्त आयकर भरणाऱ्यालाच मिळावी.*
हल्ली लहान मोठा प्रत्येक जण करदाता आहे. GST मुळे अमुलाग्र फरक पडला आहे.
आयकरा पेक्षा कितीतरी जास्त रक्कम आपण पावलोपावली आयकर म्हणून देत असतो.महिन्यात आपण विकत घेतलेल्या अनेक वस्तू -सेवा यावर दिलेला GST ची बेरीज केली तर तुम्हालाच सत्य परिस्थिती कळेल.
अगदी खालच्या स्तरावरील मतदार सोडले तर GST सर्वच नागरिक भरतात
त्यामुळेच ज्या काही सवलती त्यांनाच मिळतात त्यातला बराचसा हिस्सा त्यांनी आधीच ,,GST द्वारा दिलेला असतो.
आयकर भरणारे कर त्यांच्या अधीकच्या उत्पन्नातून देतात.
आज मितीस द.म.60000 पेक्षा कमी उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागत नाही.तेव्हा आयकर भरणारे तथाकथित गरीब नक्कीच नसतात. 9.07.24
Saheb kup kadak
प्रचारात मी, माझे, हे शब्द आणि माझी गॅरेंटी, मी परत येईन अशा अहंकारी शब्दांचा मारा प्रचारात टाळायला हवा. अशी अहंकारी भाषा आमच्या सारख्या सामान्य मतदारना आवडत नाही. टीव्हीवर सारखा अहंकारी शब्दांचा वाक्यांचा मारा सामान्य माणूस सहन करत नाही.
प्रबाकर जी एक काम करा, बीजेपी ला सांगा pm आवास योजना चे पेसे देने सटी
जी स्वता दोन वेळा आपटली ती काय पक्षाला बळ देणार...😅
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
जयगुरुदेव सप्रेम नमस्कार सुरवातीला बंगाल मधील स्थिती बाबतीत आहे ते कट झाले आपण बंगाल बाबतीत सुरवात केले मुळे मी ही पोस्ट शेअर केली आहे हरि ओम शुभ-रात्री
वेळेवर ठेचून काढले पाहीजे हे कटाक्षाने पाळायला पाहीजे.
Tai.obc.neta.vidarbatun.aami.sag.❤
पुस्तिका कोण वाचणार? रद्धीत जाणार.त्यापेक्षा it cell, सोशल मीडिया बळकट करावी.
खूप उशीर झालाय आता सत्ता परिर्वतन नक्कीच होईल अस वाटतय ..
सर पुन्हा नव्याने सुरवात केली तरच टिकावं लागेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
फत्तम विश्लेषण. पंकजा ताई परत आल्याने फायदा होण्याची शक्यता
@@shamsundarkhare6054 100 💯 होणारच...मास लीडर ताई
नमस्कार सुर्यवंशी जी l 🙏
Vote for only OBC members in Vidhan sabha election 2024.
थोडा जरी देवेंद्र जी बोलला तर काय त्याचे कौतुक.
भाषा साधी सोपी असावी असे अत्रे म्हणत.कारण नसताना उगाचच अवजड शब्द शोधुन आपल्या निवेदनात घुसवू नका. 😂
एक नंबर पंकजा ताई....
हर हर महादेव 🚩🚩🚩 जय श्री राम
फुल फॉर्ममध्ये 😂जेव्हा गेली 5 वर्ष लांब ठेवले तेव्हा फॉर्म कुठे होता....आणि संधी केंद्रीय नेतृत्वाने दिली आहे
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
आत्मविश्वासाचा अगदी करेक्ट विषेलेशन
सर, देवेंद्र जींनीच comprmise करून ताईंना विधानपरिषद वर घेतलं आहे, आणि काय माहित कि भविष्यात ताईच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील, आणि राहिली राष्ट्रवादी तर त्यांचा कधीही पत्ता कट होऊ शकतो, हे कालच्या देवेंद्र जींच्या बोलण्यावरून समजून पण येत
अजीत दादांना बरोबर घेऊ नये. लोकसभेत त्यांचा फायदा झाला नाही. आमच्या भागात भाजप असेल तर किंवा शिंदे असतील तर मत देऊ. आता घड्याळाला मतदान नाही. दादांच्या पाठीशी त्याचेच मतदार नाहीत. त्यांच्या मतदारांना शरद पवार प्रीय आहेत. लोक सभेत आमची सर्वांची मते वाया गेली आहेत.
Right
याचा अर्थ भाजपाने दादांच्या जिवावर त्यांचे उमेदवार निवडून आणले आणि दादांचे पाडले
सुभाष चंद्र बोस पुढील जन्म जर देवाने दिला पश्चिम बंगाल सोडून कोणत्याही ठिकाणी जन्म दिला तरी चालेल अशी विनंती देवाकडे करतील
कमेंटस वाचतांना खरेतर अनेक लोकांच्या मनाची भावना असायला पाहिजे पण सगळीकडे आता जे कमेंटस असतात ते वाचून कामगार कामावर ठेवलेत असे वाटते म्हणुन रिस्ट्रीक्टेड मोड सुरू करून कमेंटस बंद करावे लागले.
चंद्रशेखर नेने, त्यांच्या प्रमाणे आपण सुद्धा व्हिडिओच्या शेवटी दोन-चार लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचून दाखवल्या पाहिजेत.
Pankaja tai na mana aadhi jinka mag dreams bagha 😂😂
अच्छा 😂.. कुटून polity वाचली की ते पण सांगा😂
Jinknar ki kalji karu nako
देवेंद्रजींना विचारा आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडणाऱ्या भा ज पा च्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात कोणती कारवाई करणार? तसा नैतिक अधिकार त्यांना आहे का?
आगे,,, आगे देखो,,,,,,,होता है क्या
लोकनेता ताई साहेब
सर्व लहान ठेकेदार नाराज कारण त्याना पौसे मिळत नाहि
आता गरज आहे म्हणुन भाजप ने पंकजाताईना परिषदेचं तिकीट दिलं. त्यांच्याच हातात महाराष्ट्र भाजप चं सुकाणू ध्या.
मामी ला नाचवा 😂😂😂❤❤❤🍉🍉🍉💃🏻💃🏻💃🏻
पंकजा ताई ओबीसी फॅक्टर ताई शिवाय आम्ही कोणालाही ओळखत नाही 😅😅😅
पंकजाताई मुळे भाजपला काय मोठा फायदा नाही... फडनीसा मोठं न करणे हे शहांची डावपेच आहेत.. अजित पवार याना सत्तेमध्ये घेण्याचा हेच कारण होतं
Tula mahiti ka pankaja tai chi takat yeun bgh marathwadyat kalun jeel taii ky ahe tumhla khi mahiti nst yeun comment karaychi asti fkt
अजित पवार सोबत असतील तो पर्यंत भाजपला फायदा होणं कठीण आहे. कारण भाजपनेच अजीत पवार वर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर आपल्यासोबत घेतले हेच मतदारांना पटलं नाही. आणि त्याचाच फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला आणि कदाचित त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल.
Naahi
मानसिकता बदला आता. अजितदादा महायुतीचा एक तृतीयांश भाग आहेत हे स्विकारा.
Excellent vdo👌
Devendra fadanvis is also the future deputy CM.
महाराष्ट्राची पहिली महिला पकंजा ताई मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषीत करावा तर महाराष्ट्रात भाजप ची सत्ता येईल नाहीतर महाराष्ट्रात भाजप जिकने अश्यक्य 🙏 ऐक कट्टर हिन्दू🚩 भाजपा समर्थक🙏
चारसो पार यामुळे भाजपाची कार्यकर्ते व पुढारी राज्यातील व देशातील गाफील राहिले
होय तेवढ Ed, cbi काय करते ह्यावर ऐकदा खघ😂आ
Crawd master Taisaheb❤🎉
आता पंकजाताई निवडून येतील
पंकजा ताई
पंकजाताईंना अधिक बळ देऊन महाराष्ट्र भर फिरवलं पाहिजे.
त्यांना हवं तसं बोलू दिले पाहिजे तरच कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील पण पक्ष त्यांच्या मनातील मुख्यमंत्री या शब्दावरून कोंडी केली आणी त्याचा तोटा सहन करावा लागतो आहे पक्ष आणी ताईंना
जिंकल्या नंतर ज्याला जे द्यायचंय ते द्या
चिक्की द्या
Tumhla pan kalal pankja taii mass leader ahe ka nhi aka jatichya neta nhi taii saglya marathvadyachya netya ahe❣️
सुर्यवंशी भाऊ आपलं
मुद्देसूद विवेचन फारच सुंदर असतं मनाला पटतं पण आणि भावत पण आज काल भाऊ तोरसेकरांचे विडिओ ऐकायला मिळत नाही त्यांची तब्येत ठीक आहे ना तुम्हाला आणि भाऊ ना नमस्कार 🙏